कि तू तान डोला उघाडील कि ते आंधारामाय प्रकाशावूखीर एने शैतानान अधिकारा मायरीन बोगवानानाफाय वोलनु म्हणजे पापान क्षमा एने ता माणहान हेरी जे मारपुर विश्वास केरणेन पवित्र किरील गीया हि वतन जूळनू.
तान स्वतःला आमरे केरता आपील, तान केरता कि तो आखा प्रकारची अधर्म पासून आमूह वासाडूहु शकेल, एने आपणो निवाडल्या माणहान रुपान आपणे केरता शुद्ध केरणू, आमूह जे हाजो काम केरणेन केरता धुन माय हि.
तान केरता कि मसीहाने पुण, म्हणजे अधर्मीन केरता धर्मीने, पाप्यान कारण से एक वेळा दुख सहन किरील, तान केरता कि आमूह बोगवानानाफाय पोचाडीने; तो देहरुपात जीवे मारील गीयो, पुण आत्मान रुपान जीवताला किरील गीयो.
हे जे हि जे बायकू हेरी अशुद्ध नाहं एय गीयो, पुण कुवारे हि; ते ज्याच हि कि जांबी कुठ कोकरा जाथू, ते तान पासाण आवीन जातेह; हे तर बोगवानान निमित्त पेल्ला फोल रेणू केरता माहु मायरीन वेचातो लीईल गीया हि.
एने तां ज्यो नोवालो गीत गावणे लागिल, “तू ज्या पुस्तकाह लेणेन, एने तान शिक्का उगाडणेन योग्य हि; काहाकाय तू मोरीन पवित्र रक्ता केरीन प्रत्येक जात एने भाषान एने माणहे एने जाती मायरीन बोगवान केरता माणहाह वेचातो लीईल हि”