32 त्याचं दिवशी संध्याकाळच्या वाक्ती म्हणजे सुर्य डूबल्यावर जवा आरामाचा दिवस संपला, तवा त्या नगरातले लोकं बऱ्याचं बिमार लोकायले, अन् भुत लागलेल्या लोकायले, येशू पासी आणले.